January 31, 2024
लोककेंद्रित संस्था होण्याचे नऊ मार्ग
अंतर्गत प्रतीभेचे व्यवस्थापन ही सतत शिकण्याची आणि सुधारण्याची प्रक्रिया आहे. लोकांना अग्रस्थानी ठेवणारी संस्थात्मक संस्कृती तयार करण्यात मदत होइल अशा काही टिपा येथे दिल्या आहेत.

राजू केंद्रे हे एकलव्य इंडिया फाउंडेशनचे संस्थापक आहेत , ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित समुदायांसाठी उच्च शिक्षण आणि नेतृत्वाचे लोकशाहीकरण करण्यासाठी समर्पित अशी ही एक संस्था आहे. शैक्षणिक असमानतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले राजू, जिवंत वास्तव आणि शैक्षणिक उत्कृष्टता यांचा मेळ साधतात. त्यांनी एस. ओ. ए. एस., लंडन विद्यापीठातून (शेव्हिनिंग शिष्यवृत्तीवर) पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि ते टी. आय. एस. एस. चे माजी विद्यार्थी आहेत. इकोइंग ग्रीन फेलो, जर्मन चॅन्सेलर फेलो आणि संलग्न अशोका फेलो असलेल्या, राजू यांनी, वंचित समुदायांसाठी मध्य भारतात आंतरशाखीय शैक्षणिक संस्था स्थापन करण्याची कल्पना मांडली आहे.